
नमन छत्रपती संभाजी महाराजांना
कोकणभूमीच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवरायांच्या नंतर औरंगजेबाचा लष्करी वरवंटा महाराष्ट्रावर फिरू लागला. पण छत्रपती संभाजी महाराजांनी ९ वर्षे त्याला निकराचा लढा दिला आणि शेवटच्या क्षणापर्यंत हा पराक्रमी वीर धर्मरक्षणासाठी लढला. संगमेश्वर जवळ कसबा येथे मुकर्रबखानाच्या लष्करी तुकडीने माघ वद्य सप्तमी म्हणजे शुक्रवार १ फेब्रुवारी १६८९ रोजी अचानक छापा मारून छत्रपती संभाजी महाराजांना बंदी बनवले तेव्हा आलमगीराला वाटले असावे की आता आपण महाराष्ट्राचे स्वामी झालो. पण त्यानंतर २७ वर्षे झुंजत […]
Categories: ऐतिहासिक, जिल्हा रत्नागिरी, मराठी • Tags: aurangzeb, konkan, maratha, mukarrabkhan, sambhaji, shivaji